पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - १० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1


रवींद्र साठेचे "अजब सोहळा"





सलीलच्या आग्रहावरून "पीकं करपल पक्षी दूरदेशी गेलं" रवींद्र साठेच्या आवाजात. या गाण्यासाठी रवींद्र साठेंना राज्य पुरस्कार मिळाला होता. यात खूप छान आठवणी आहेत. सलील, अवधूत आणि रवींद्र साठे आठवणी सांगत आहेत.




अश्विनी देशपांडेचे "मजवरी तयांचे प्रेम खरे, जे पहिले जडले ते उरे." नाकातून आवाज आज जरा कमी आला. सगळ्या ताना खूपच स्वच्छ घेतल्या. प आणि ध मिळाले. गाणं प आणि ध च्या लायकीचे नव्हते तर दोन्ही ध च्या लायकीचे होते.





मग आली अभिलाषा चेल्लाम, "घनरानी साजणा". "सुखद मधुर वाटतात हवे, यौवना" यानंतरचा आलाप अगदीच चुकला. पण नाहीतर गाणं कुठे चूक काढावी असे नव्हते. गाणं म्हटलेले अभिलाशाचेच वाटते असे सलीलचे मत होते. आवाज खूप उत्तम आहे असे रवींद्र साठेचे मत होते. "ध" व "नी" milale




उर्मिला धनगरचे "पानापानात दिसतो कान्हा". हि बरोबर हिच्या आवाजाला शोभतील अशीच गाणी निवडते. आणि चांगली म्हणते. कारण हिच्या आवाज बराच जाड आहे, मधुर आहे असे म्हणता येणार नाही. गाणं मस्त झाले. दोन्ही "सा" मिळाले.





आजचा सर्वोत्कृष्ट स्पर्धक होता "उर्मिला धनगर".




कार्यक्रमाची सांगता रवींद्र साठेच्या गाण्याने झाली "वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद"






Ravindra Sathe sung 2 songs. They are "must watch". Seventh participant was Ashwini Deshpande "Majvari tayanche prem khare je pahile jadile te ure". Abhilasha chellam sung "Ghanrani sajana". Urmila dhangar sung "Panapanat disato kanha". This week's best performer was "Urmila Dhangar". Program ended by Ravindra Sathe's song "Valan vatatalya zadit hirave chand".

0 comments: