पुन्हा नवे स्वप्न सुरांचे - ३० नोव्हेंबर २००९. भाग २ (SRGMP MARATHI SEASON 7)

Part 1

पाचव्या नंबर होती स्वरदा गोखले. हिला सगळ्यात जास्त मत मिळाली आहेत. "मन पिसाट माझे अडले रे, थांब जरा सा" मुळ गायिका कृष्ण कल्ले, गीत ना. घ. देशपांडे, संगीत यशवंत देव. अवधूतवर स्वरदाने फेकलेला गुगली जोरदार होता. गाणं मस्त झाले. सलीलने जरा excitement कमी करून गा असा सल्ला दिला.



आता Danger Xone सुरु झाला. अभिलाषा चेल्लम, ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे या तिघी होत्या. त्यात प्रथम आली अभिलाषा चेल्लम. हिला खूपच कमी गुण मिळाले होते, पण SMS भरपूर आले आहेत. "जंतर मंतर रातीला चंद्राची पिंडली चोरून नेली" हे बेला शेंडे ने म्हटलेले गाणं सादर केले. गीत संदीप खरे, संगीत सलील कुलकर्णी ह्याचे तर हृदयातील गाणं या अल्बम मधील हे गाणं आहे. कोरस मध्ये, स्वरदा, उर्मिला, मृण्मयी आणि अपूर्वा होत्या. गाणं मस्त झाले. हि गाणं छानच म्हणते. पण हिला Danger Zone चा खूप ताण आला आहे असे वाटत होते.




त्यानंतर आली ऋतुजा लाड "कुण्या गावाचे आलं पाखरू". चित्रपट "सुशीला" मधील हे गाणं, गायलंय "उषा मंगेशकर" ह्यांनी, गीत आहे, जगदीश खेबुडकरांचे तर संगीत आहे राम कदम यांचे. हिला शेवटून दुसर्या नंबर वर मार्क मिळाले होते. कोरसमध्ये मृण्मयी आणि अभिलाषा होत्या. गाणं चांगले झाले. अवधूतच्या comments जोरदार होत्या.



सगळ्यात शेवटी आली अश्विनी देशपांडे. "ऋतुराज आज वनी आला". मुग्धा वैशंपायनची नक्कीच आठवण झाली. अश्विनीचे गाणं परत नाकातून वाटले. मुळ गायिका मधुवंती दांडेकर, गीत विध्याधर गोखले, संगीत प्रभाकर भालेकर, नाटक मदनाची मंजिरी. हे गाणं मस्त म्हटले. हे हिचे ह्या स्पर्धेतील शेवटचे गाणं आहे कि नाही हे माहित नसून देखील मस्त म्हटले. सलीलचे सैपाकघरातील कॉम्मेंत्स मस्त होत्या.




आता निकाल. आजच्या स्पर्धेत आज बरीच नवनवीन गाणी ऐकायला मिळाली.




मार्क या प्रमाणे
अश्विनी देशपांडे - परीक्षक ७३.५ % SMS - ९.०२%
ऋतुजा लाड - परीक्षक ८०.0 % SMS - ५.२४ %
अभिलाषा चेल्लाम - परीक्षक ७७.५% SMS - ११.८५%
स्वरदा गोखले - परीक्षक ८१% SMS - २१.७५ %
अपूर्वा गज्जला - परीक्षक ८८.५ % SMS - ५.५९%
मृण्मयी तिरोडकर - परीक्षक ८७.५ % SMS - १६.५२%
उर्मिला धनगर - परीक्षक ९५% SMS - १९.७६ %
राहुल सक्सेना - परीक्षक १०० % SMS - १०.२७ %


Today 8 participants are in the program. One will go out of the competition. Max marks were given to Rahul Saxena, he sung Amhi Thakar Thakar. Second highest in marks were Urmila Dhangar "Krushna majakade baghu nako, mazi ghagar geli phutun". Third in the marks was Mrunmayi Tirodkar, she sung "zini zini waje bin". Forth in the row was Apurva Gajjala, "ya pandhariche sukh pahata dola tuza to jivhala yogiyancha". Fifth in the row was Swarada gokhale, "Man pisat maze adale re, thamb jara sa". Sixth song was performed by Abhilasha Chellam "Jantar Mantar ", Then came Rutuja Laad to perform "Kunya gavache aale pakharu", last song was performed by Ashwini Deshpande. In today's program, Ashwini Deshpande was out of the competition. Mark and SMS are as follows.


Ashwini Deshpande : Marks 73.5% SMS - 9.02%
Rutuja Laad : Marks 80.0% SMS - 5.24 %
Abhilasha Chellam : Marks 77.5% SMS - 11.85 %
Swarada gokhale : Marks 81.0% SMS - 21.75 %
Apurva Gajjala : Marks 88.5% SMS - 5.59 %
Mrunmayi Tirodkar : Marks 87.5% SMS - 16.52 %
Urmila Dhangar : Marks 95.0% SMS - 19.76 %
Rahul Saxena :Marks 100.0% SMS - 10.27 %

0 comments: